Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान



मुंबई  : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.



एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :


वर्धा - ३२.३२ टक्के


अकोला -३२.२५ टक्के


अमरावती - ३१.४०टक्के


बुलढाणा -  २९.०७ टक्के


हिंगोली -  ३०.४६ टक्के


नांदेड -  ३२.९३ टक्के


परभणी -३३.८८ टक्के


यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.